वाल्मिकि ऋषीलिखित रामायणात राम व रावण या दोन राजांमध्ये झालेला संघर्ष दाखविण्यात आला आहे. हा संघर्ष केवळ चांगला आणि वाईट यांच्यातील नव्हता. तर हा संघर्ष आपले अधिपत्य, आपले प्राबल्य दाखविण्यासाठी, शक्ती दाखविण्यासाठी सुद्धा होता. म्हणजेच रामायणातील हा …