40 वर्षांपुर्वी अचानक प्रसिद्धीच्या झोतात आलेले गाव म्हणजे उत्तर प्रदेशातील कानपूर जिल्ह्यातील बेहमई हे गाव ! प्रसिद्धीच्या झोतात येण्याचे कारण म्हणजे, आजच्या दिवशी 14 फेब्रुवारी 1981 रोजी 20 जातीयवादी ठाकूरांचा केलेला वध. कोवळ्या वयातच म्हणजे वयाच्य…