डीएम रिपोर्ट्स/मुंबई दि. १८:- राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलेल्या पत्रावरून मोठा गदारोळ झाला होता. त्यावरून सत्ताधारी पक्षानं राज्यपालांना चांगलेच धारेवर धरले होते. तर केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांनीही त्या पत्राव…