भिंत खचली चूल विझली होते नवते गेले, प्रसाद म्हणून पापण्यांमध्ये पाणी तेवढे ठेवले... असे काहीसे जिवन गाणे झालेल्या या मायमावलीच्या साहसाचे, जगण्याच्या उमेदीचे शब्दान्मध्ये वर्णन करणे शक्यच नाही. तिचा संघर्ष पाहिल्यानंतर, तुम्हीही म्हणाल की अशी दयनीय, …